SAMPLE Marathi PAPER-4 Marathi

Day
Night

SAMPLE PAPER-4 Marathi

1. Questions

2. विभाग १:गद्य

प्रश्न १.

(अ) पुढील उता च्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. सूचनेनुसार पुढील आकृतिबंध पूर्ण करा.

‘शहाणंसुरतं राहायचं असेल, तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेक शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेन्हा परमेश्वराचा धावा करतात. काहीजण अशा-वेळ्ठी आवडीचं पुस्तक वाचतात, त्यादृष्टीनं पुस्तकाला परमेशवरच म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात; पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात

निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगव्यच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हांला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो, थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो, दुःख त्याच्या वाटेला कधीच जात नाही!

आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळ्यची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्काच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ. तोच भरभरून जगायचा असतो.

वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं. जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल, तर ‘आजचं काम उदया करू’ असं होतं. काम उदयावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरक्न टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच.

मग आनंद कसा घेणार ?

(१)

(i) एकटेपणाचे आविष्कार

(ii) आनंद अनुभवण्यासाठी या गोष्टीपासून मन मुक्त असावं लागत
‘पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षरआनंदाची सोबत’ या विधानाचा अर्थ तुमच्या भाषेत लिहा.

आनंद मिळविण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करता येणे शक्य आहे असे लेखकास वाटले ?

वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं या विघनाविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

किंवा

शिवराज गोरें लिखित ‘आयुष्य-आनंदाचा उत्सव’ या पाठात त्यांनी आनंद हा प्रत्येक अंतरंगात असून तो मिळविण्यासाठी त्याच्यामध्ये आनंदांचे भान जागे असावे लागते. हा विचार व्यक्त केला आहे.

(आ) पुढील उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संजेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात.

(२) कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्यांचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना कर्ज काढ़न वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते; पण आहेच वाहन तर चार-सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहाण्यासाठी ही माणसे का जात नाहीत ? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो ? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत ?

(३) वाहनाचा वेग अनिवार झाला, तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मण्जातंतू आणि मणके कमकुवत होता. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर-खाली पाहाणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखड्न ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीरव्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणणाव वाढवून पोचणार तरी कोठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे, हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होक नये. अनाठायी वेगामुळ पोचण्यापूर्वींच अंत होण्याची शक्यता वाढते.

(१)

(i) दिलेल्या उतान्याच्या आधारे आकृतिबंध पूर्ण करा. लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा,

(ii) (a) जीवन विभागणारे घटक-

(b) विचारांची गती म्हणजे-

(२)

वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापाराज अडथळे निर्माण होतात’ तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

(३) रस्त्यावरील वाहतूक कोडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ? ते लिहा.

किंवा

‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.

(इ) पुढील उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

‘ जागा मंजूर झाल्याचं पत्र शासनाकड्न मिळ्बताच बाबा आपल्या

काही कार्यकत्य्यासह हेमलकशाला जाऊन धडकले. २३

डिसेंबर १९७३ यादिवशी त्यांनी तिथे मुक्काम ठोकला. याच

दिवशी ‘लोक बिरादरी प्रकल्पा’ च्या कामाचा खाया अर्थनि

प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच

पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हते. ‘तू तुझया वेळेला ये-मी कामाला सुरुवात करतो’ असे म्हणून ते तिथे पोहोचले, पण बाबांची इच्छा, काम उभारण्याची ओढ याच्याशी सरकारी कारभाराचा मेळ कसा बसणार? त्यामुळे हा प्रकल्प उभा करण्याच्या कामात सुरुवातीलाच विज्न निर्माण झालं.

हेमलकशाची जागा मूळ वनखात्याची होती त्यांनी ती महसूलखात्याला दिली आणि महसूलखात्याने बाबांना म्हणजे ‘महारोगी सेवा समिती’ ला दिली होती. ही जागा मिळाल्यामुळे नवा प्रकल्प उभारता येणार, या भावनेने बाबांना अगदी स्फूरण चढलं होतं. ज्या कार्यकत्त्यांना घेऊन बाबा हेमलकशाला पोहोचले होते, त्यांच्या राहण्यासाठी-वावरण्यासाठी जंगलातील काही जागा मोकळी करणं आवश्यक होतं. त्यामुळे बाबांनी तिथे जाऊन झांड तोडायला सुरुवात केली. झाडं तोडली जात आहेत हे कळताच तिथे वनाधिकारी आले आणि त्यांनी तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात?” असा आक्षेप घेणं सुरूकेलं. बाबा म्हणाले, “कागदोपत्री जागा माझी आहे” त्यावर ते म्हणाले,” पण त्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही”‘. ते ऐकेनात, त्यामुले मोठा पेच निर्माण झाला.

खरं तर बाबा थेट हेमलकशाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनाधिकान्याला खटकलं होतं. आपल्याला त्यांनी आधी कल्पनादयायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. थोडक्यात, त्याला महत्व न दिल्याने तो चिडला होता. तेन्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथे होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढलां, झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकड्न वसूल करा” असं त्यांनी वनाधिकान्याला सुचवलं. वनाधिकान्याने ही सूचना स्वीकारली आणि तोडलेल्या झाडांची काही एक किंमत ठरवली! तेवढी दिल्यानंतरच कुठे हे प्रकरण मिटलं”.
(?)
(i) २३ डिसेंबर २९७३
(ii) वनाधिकान्याचा आक्षेप

(२)

विभाग २: पद्या

प्रश्न २.

(अ) पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

रंगुनी रंगांत सान्या रंग माझा वेगळ्य!

गुंतुनी गुंत्यांत सान्या पाय माझा मोकळ्ब!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;

मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळ्ठा

राहती माइयासवें हीं आसवें गीतांपरी;

हैं कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळ्ग!

कोणत्या काव्ळी कळेना मी जगाया लागलों

अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळ्ा!

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
“चालणारा पांगळ्ठ अन् पाहणारा आंधळ्ग!”

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहब्ण!

(१)

(i) कवितेतील विरोधी भाव दर्शविणान्या

(ii) (a) कवीची सदैव सोबत करणारी

(b) कवीचा विश्वासघात करणारे

(२)

कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
सेश्रकारे मिटला ? स्पष्ट करा.

अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळ्ठ!” या ओव्ठींचा अर्थ लिहा.

(३)

समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयल करावेच लागतात’ सोदाहरण स्पष्ट करा.

(आ) मनुष्य इंगळी अति दारुण। मज नांगा मारिला तिमें।

सर्वांगी वेदना जाण।

त्या इंगळ्रीची। या ओळ्ठीतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

(इ)

‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारी

पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं

आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’

-या ओळ्कीतील विचार साँदर्य स्पष्ट करा.

किंवा

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला

दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला

बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून

पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी

-या ओळ्चिे रसग्रहण करा.

3. विभाग ३: साहित्यप्रकार कथा

प्रश्न ३.

(अ) दिलेल्या उताच्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

‘कथेचे ‘सादरीकरण’ ही एक कला आहे आणि योग्य प्रयताने ही कला साध्य होऊ शकते विविध प्रकारच्या कथांचे मूकवाचन, प्रकटवाचन करण्याचा सराव, विविध कथा लेखकांची/लेखिकांची लेखनशैली समजून घ्यायचा केलेला प्रयल, भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होक शकते.

अलीकड़च्या काव्या ‘कथाकथन’ क्षेत्रात अनेक व्यावसायिक संधी उपलब्ध होत आहेत. कथा-अभिवाचनाचे कार्यक्रम विविध निमित्ताने रंगमंचावरून सादर केले जात आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन या लोकप्रिय माध्यमांतून सादर केले जाणारे ‘कथाकथन’ अधिकाधिक लोकांना आकर्षित करत आहे. या पारर्वभूमीवर कथा-सादरीकरण हा पैलू लक्षणीय ठरतो.

अभिवाचन: अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यत योग्यप्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकांकड्न केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टळ्रोो. संवादातील चढउतार, चटपटीतपणा, शब्दफेक यांतील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथेतील घटना, प्रसंग, व्यक्तिरेखा यांचे आकलन होण्यास मदत होते. कथावाचनाला जर पार्व्वसंगीताची, प्रकाशयोजनेची, नेपध्याची जोड दिली तर ते अभिवाचन श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते.

कथाकथन: कथाकथन करणाज्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही थोडी जोड दयावी लागते, त्यामुले कथाकथन उठावदार होते. कथाकथन करणान्याला शब्दांच्या माध्यमांतून पात्रांना जिवंत करायचे असते. कथाकथन
करणाय्या व्यक्तीला कथा सादर करायची असल्याने कोणताही लिखित मजकूर हातात नसतो. श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता; पण परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची असते.

कथेची निवड करणे फार महत्त्वाचे व तितकेच जबाबदारीचे काम असते. कथा सादरीकरणाचा कालावधी व श्रोत्यांचा अवधानकाल यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागते. कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेंक, प्रभावी उच्चारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यत थेट पोहोचवणे हे एकाचवेळ्ठी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते.

(i) अभिवाचनातून श्रोत्यांना

(ii) कथेचे आव्हानात्मक काम

(२) कथेच्या सादरीकरण अभिवाचनाचे महत्त्व लिहा.

(?)

डॉक्टर पेक्षा नर्स महत्त्वाची या अनुच्या मनाविषयी तुमचे मत स्पष्ट करा.

4. किंवा

वाननदी व वटवृक्ष या प्रतिकांतून गावातील स्थित्यंतराचे दर्शन लेखिकेने कशाप्रकारे घडविले आहे.

(२) कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाज्या ‘शोध’ या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.

किंवा

‘गढी’ या कथेतील वैदर्भी बोलीचे तुम्हाला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.

5. विभाग ४: उपयोजित मराठी

6. प्रश्न ४.

(अ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.

(i) ‘व्यक्तिमधील ‘ माणूस’ समजून घेण्यासाठी मुलाखत असते’ हे विधान स्पष्ट करा. (ii) माहितीपत्रक म्हणजे काय ? सोदाहरण स्पष्ट करा.

(iii) अहवाललेखनाचे ‘ शब्दमर्यादा ‘ हे वैशिष्ट्य स्पष्ट करा.

(iv) अहवालाची आवश्यकता लिहा.

(आ) पुढीलपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहा.

(i) ‘पोस्टमन’ ची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

(ii) ‘हुर्डापार्टी’ साठी माहितीपत्रक तयार करा. (iii) ‘तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलना विषयी अहवाल लेखन करा.

(iv) माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दांत लिहा.

7. विभाग ५: व्याकरण व लेखन

प्रश्न ५.

(अ) कंसातील सूचनेनुसार कृती करा.

(१) (i) सकाळ्ठी किरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा)

(ii) लोकांचे दारित्रय पाहून मला दुःख होते. (प्रश्नार्थी करा)

(२) पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
(i) प्रतिक्षण
(ii) केरकचरा

(३) पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा.

(i) त्याने माइया हिरड्यांत इंजेक्शन दिले.

(ii) त्यांनी ती सात-आठ चित्र पुन्हा चित्रारून दाखवली.

(४) पुठील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

(i) वीर मराठे गर्जत आले

पर्वत सगळे कंपित झाले (ii) मना, वृथा का भिशी मरणा

दार सुखाचे हे हरीकरुणा !

आई पाहे वाट रे मना।

पसरुनी बाहू, कवळ्या उरी।

(५) पुढील शब्दांसाठी पारिभाषिक शब्द लिहा.
(क) सीमा शुल्क
(ख) भाषाशास्त्र

(आ) पुढीलपैंकी कोणत्याही एका विषयावर सुमारे २०० से २५० शब्दांत निबंध लिहा.
१. आला पावसाळा
२. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
३. पाणी : एक संपत्ती
४. माझे पहिले भाषण
५. वृद्धाश्रमांची आवश्यकता

8. [A]] Answer Key

विभाग ९: गद्य

उत्तर ९.

(अ)

(१) (i)

(ii)

(२) व्यवहारामध्ये शहाणे बनून राहायचे असले तर वाचनाचा छंद असायला पाहिजे कारण पुस्तकाच्या वाचनातून अक्षर आनंद मिळ्ठत असतो. ही पुस्तकांची सोबत दगा कधीच देत नाहीं. या आनंदासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत शिवाय हा आनंद कोणी हिरावूनही घेऊ शकत नाही. माणसं काही वेळ्ठी अस्वस्थ झाली की उदास होतात. परमेश्वराचा धावा करतात. परंतु काही जन पुस्तकाचे वाचन करतात. त्यादृष्टीने पुस्तकाला परमेश्वर म्हटले पाहिजे असे लेखकास वाटते कारण मित्रांची कितीही आठवण काढली तरी ते उपलब्ध होत नाहीत. मात्र पुस्तके लगेच उपलब्ध होता त्यादृष्टीने पुस्तकाची सोबत ही कोणत्याही वेळ्ठी अक्षर आनंद देणारी सोबत असते.

(३) शिवराज गोर्ले लिखित ‘आयुष्य-आनंदाचा उत्सव’ या पाठात त्यांनी आनंद हा प्रत्येकाच्या अंतरंगात असून तो मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये आनंदाचे भान जागे असावे लागते हा विचार व्यक्त
केला आहे. मानवी जीवनामध्ये प्रत्येकालाच आपण आनंदी असावे असे वाटते मात्र त्यांना आनंद म्हणजे काय ? हेच समजत नाही तो वास्तविक पाहता आनंद हा प्रत्येक माणसाच्या अंतरंगात असतो तसेच तो इतर गोष्टीतूनही मिळवता येतो. उदाहरण ? वाचनाचा छंद असेल तर माणसाला त्यातूनही आनंद मिळतो. पुस्तकाची सोबत ही अक्षर आनंदाची सोबत असते. एखादे वेळी माणूस अस्वस्थ होतो त्यास उदास वाटते तेक्हा तो परमेश्वराचा धावा करतो. मित्र ही सोबतीला असावेत असे वाटते परंतु मित्र वेळीच उपलब्ध होत नाहीत परंतु पुस्तके उपलब्ध होतात. त्यामुळे पुस्तके म्हणजे परमेश्वरच आहे असे येथे लेखकास वाटते.

२. निसर्गाचे सानिध्य, संगीताची साथ व पुस्तकाची सोबत असेल तर माणूस एकटा कुठेही राहू शकतो कारण एकटे राहण्यातही एक वेगळ्ठच आनंद असतो. एकटेपणात आपल्या अंतरंगात डोकावता येते, स्वतःशी संवादही साधता येतो. एकटेपणात नवनव्या कल्पनाही सूचनात निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचे आविष्कार असून तो एकटेपणाचा आनंद घेतो त्याच्या वाट्याला दुःख कधीच येत नाही.

३. आनंद मिळविण्यासाठी आपले मनही मोकळे असावे लागते. भूतकाळ्यची स्मृती व भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त झाले की आनंदाचा आस्वाद घेता येतो कारण भूतकाळ संपलेला असतो तर भविष्यकाळ ही अनिश्चित असतो आणि म्हणून या दोहोपासून मन मुक्त होते तेथच खज्या अर्थाने आनंद मिळतो. अशाप्रकारे आनंद मिळविण्यासाठी वरील गोष्टी आपणास करता येतील.

9. किंवा

‘आयुष्य….आनंदाचा उत्सव’ या पाठाचे लेखक शिवराज गोर्ले असून त्यांच्या हा पाठ ‘मजेत जगाव कस’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकातून घेतला. माणसाला आनंद हा हवा असतो पण आनंद म्हणजे काय ? तो कसा मिळवावा ? हे त्यांना समजत नाही परंतु खरा आनंद हा माणसाच्या बाहेर नसून त्याच्या अंतरंगातच असतो. तो ओळखण्यासाठी मात्र त्याचे भान असावे लागते हा विचार लेखकाने या पाठातून व्यक्त केला आहे.

एखादे वेळ्ठी माणूस हा अस्वस्थ होतो. त्यास उदास वाटू लागते. अशावेळ्ठी तो परमेश्वराचा धावा करतो परंतु परमेश्वराच्या रूपात पुस्तके उपलब्ध होतात व त्यातून माणसाला आनंद घेता येतो. ज्ञानात नवनवीन भर पडते. या व्यतिरिक्तही निसर्गाच्या सानिध्यात, संगीतातून तसेच पुस्तक वाचनातून आपण एकटे असलो तरी आनंद घेता येतो. आपल्या अंतरंगात डोकावता येते. स्वतःशी संवाद साधता येतो. एकटेपणात नवनवीन कल्पना सूचनात महत्त्वाचे म्हणजे निर्मिती, शोध आणि साक्षात्कार हे एकटेपणाचे आविष्कार होत. त्यामुळे जो एकटेपणाचा आनंद घेतो त्याच्या वाट्याला दु:ख येत नाही.

खरा आनंद मिळविण्यासाठी माणसाचे मन मोकळे असावे लागते. त्याचे मन भूतकाळ्यत गुंतून राहता कामा नये व भविष्यकाळ्याचाही विचार करू नये कारण भूतकाळ संपलेला असतो तर भविष्यकाळ अनिश्चित असल्याने माणसाने खच्या अर्थाने वर्तमानकाळ्यात जगायला शिकले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकालाच जगण्याविषयी प्रेम हवे. जगण्याची हौस असावी. अन्यथा आजचे काम उद्या असे होते. मात्र माणसाने आयुष्य जगत असताना भूतकाळ-भविष्याचा विचार न करता आनंदाने जगायला हवे. कारण खरा असतो तो वर्तमानकाळात त्याचबरोबर कुठलेही काम उरकावाचे म्हणून उरकू नये तर प्रत्येक गोष्टीत आनंद घेतला पाहिजे. ती मनापासून केली पाहिजे.. तरच खाया अर्थाने आनंदी जीवन जगता येईल. आपल्या ओवतीभोवती घड़णान्या गोष्ट्टींचा आनंद घेता येईल आणि स्वतःवर प्रेम करता येईल. त्यासाठी प्रत्येकाच्या मनात जगण्याविषयी प्रेम असणे आवश्यक आहे तरच त्याला वर्तमानातही आनंदाने जगता येईल. हा आशावाद लेखकाने येथे स्पष्ट केला आहे.

(आ)

(१) (i)

(ii) (a)

स्थिति

(b) प्रगती

(२) अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे. एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात. तीसुद्धा कमी अवधीत कामांशी संबंधित ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावे लागते. मोठमोठी अंतरे कापावी लागतात.
चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते. साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो. फक्त एका-दोघांना किंवा फक्त काहीजणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही. सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे. सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात. आपण चालत चालत जाऊन कामे करतो. तेक्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात. इकडे-तिकडे वळणे, खाली वाकणे, वर पाहणे, मागे पाहणे, हात वर-खाली करणे, पाय दुमडून बसणे, पाय लांब करून बसणे, उकिडवे बसणे अशा कितीतरी लहान लहान कृत्तीतून शारीरिक हालचाली घडत असतात या हालचालींमुले शरीराच्या सगळयाच स्नायूंना आणि सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. शरीर लवचीक बनते. आपण या हालचाली सहजगत्या, एका लयीत करू शकतो. एक सुंदर, नैसर्गिक लय शरीराला लाभते. मात्र, सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे हालचालींना आपण मुकतो. शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही. शरीराच्या अनेक व्यार्धीना सुरुवात होते. दु:खे, कटकटी भोगाव्या लागतात. पैसा, वेळ खर्च होतो. दैनंदिन जीवन विस्कळीत होते. जगण्यातला आनंद नाहीसा होतो. म्हणजे आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथले निर्माण होतात.

सध्या वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. रस्ते मात्र पूर्वीएवढेच आहेत. रस्त्यांची संख्या पूर्वीइतकीच आणि त्यांची लांबी-रुदीसुद्धा पूर्वीइतकीच. गाड्यांची संख्या मात्र प्रचंड वाढली आहे. कमी वेळ्ठात पोहोचण्याच्या इच्छेने वाहन खरेदी केले जाते खरें; पण वाहतूक कोंडीतच तासन्तास वाया जातात. या परिस्थितीमुळे मनाचा संताप होतो. वाहन आपल्या मालकीचे असते. पण रस्ता आपल्या मालकीचा नसतो. मग वाहतूक कोंडीच्या ठिकाणी प्रचंड गदारोळ माजतो. प्रत्येकजण स्वतःची गाडी वाटेल तशी पुढे वेगाने चालवत राहतो. सर्व गाड्या एकमेकांच्या वाटा अडवून उभ्या राहतात. कोणीही पुढे जाऊ शकत नाही की मागे परतूं शकत नाही. गाड्यांचे हॉर्न कर्कश आवाजात मोठमोठ्याने ओरडत असतात. काही जणांची भांडणे सुरू होतात. पोलीस हतबल होतात.

अशा प्रसंगात मी सापडलो तर ? सर्वप्रथम हे लक्षात घेईन की परिस्थिती माइन्या नियंत्रणात नाही. मी पूर्णपणे शांत राहीन. मनाची चिडचिड होऊ देणार नाही. अस्वस्थ होणार नाही. हॉर्म तर मुळ्ठीच वाजवणार नाही. मध्ये मध्ये घुसून पुढे जाण्याचा प्रयत्ल करणार नाही. तसे करणान्यांना समजाबून सांगण्याचा प्रयल्न करीन, कारण अशा पद्धतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही. उलट अडचर्णीमध्ये भर पडण्याची शक्यता जास्त. आपण स्वत: पुढे होऊन रहदारीचे नियंत्रण करू लागलो तर लोक आपले ऐकण ार नाहीत. पण आणखी एका दोघांशी बोलून दोघे-तिघे जण तिथल्या पोलीस काकांना भेटू. आमची मदत करण्याची इच्छा बोलून दाखवू. त्यांच्याशी चर्चा करून काय काय करायचे ते ठरवून घेऊ. कामांची आपापसांत वाटणी करून घेऊ आणि पोलीस काकांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण सुरू करू. किंवा

माणसे वाहनात बसली की ते दृश्य पाहण्यासारखे असते. सर्वजण उल्हासित मन:स्थितीत असतात. सगळयांच्या बोलण्याच्या

कोलाहलामुळे वातावरणात आनंद भरून जातो. वाहनचालकाला हब्ूहळू सुरसुरी येते. तो हव्ूहबू वेम वाढवू लागतो. सर्वजण उत्तेजित होतात. गाडीचा वेग वाढतच जातो. मागे पडत जाणान्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुर्रेने पाहू लागतात. चालक हव्ूूहूू बेभान होतो. अन्य गाडीवाले सामान्य आहेत. कमकुवत आहेत. आपण सम्राट आहोत, अशी भावना मनातून आवेग घेऊ लागते. अशा मन:स्थितीत माणूस विवेक गमावतो. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी ही मन:स्थिती अनुकूल नसते. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकवट्न वाहनावर केंद्रित करावे लागते. हात आणि पाय यांच्या हालचाली अचूक जुळ्कून घेण्यासाठी सतत मनाची तयारी ठेवाती लागते. क्लच, ब्रेक. ऊँक्सलरेटर, यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. त्याच वेळ्ठी पाठीमागून व बाजूने येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचा कसतरी प्रयल करावा लागतो. अन्य एखादे वाहन मध्येच आडवे येईल का, आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळ्ययचे आहे तिथे वळ्ठता येईल का. त्या वेळ्ठी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वतःची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बार्बींचा विचार काही क्षणांत करावा लागतो. त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत. एकाच विचाराला जखडले गेल्यामुले डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खहुयानेसुद्धा वाहनाला धक्का बसतो सांधे दुखतात ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण. हे समीकरण तयार होते.

(इ)

(१) (i) लोकबिरादरी प्रकल्पाच्या कामाची खन्या अर्थने प्रारंभ.

(ii) तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात?

(२) हेमलकशाची जागा मूळ वनखात्याची होती. त्यांनी ती महसूलखात्याला दिली. महसूलखात्याने ही जागा बाबांना (बाबा आमटे-महारोगी सेवा समितीला) दिली. तसे बाबांनी हेमलकसा इथे कार्यकत्यांसह जाऊन लोकबिरादरीच्या कामाला प्रारंभ केला परंतु वनखात्याने आक्षेप घेतला की, ‘तुम्ही बेकायदा आमच्या जागेत कसे घुसलात ?’ असा आक्षेप घेतला यावर ही जागा कागदोपत्री माझी आहे त्यावर वनखात्याचे मत असे होते ही त्यावरची झाडे ही मालमत्ता आमची आहे. त्यास तुम्ही हात लाबू शकत नाही. यावर खोत नावाच्या अधिकान्याने या अडचनीतून मार्ग काढला की, झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही त्यांच्याकडून वसूल करा असे सुचविले तसे वनाधिका य्यांनी ही सूचना स्वीकारली. तोडलेल्या झाडांची किंमत वसूल केली व तेवढी घेऊन प्रकरण मिटवले. अशाप्रकारे लोकबिरादरी प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न मिटला.
विभाग २: पद्य

उत्तर २.

(अ) (१) (i)


(ii) (a) आसवे
(b) आयुष्य

(२)

कविवर्य गझलसम्राट सुरेश भट लिखित ‘रंग माझा वेगळ्वा’ या गझलं काव्यातील या ओळ्री असून त्यांच्याच ‘रंग माझा वेगळा’ या गझलसंग्रहातून ही गझल घेतली आहे.

समाजामध्ये भौतिक सुखसमृद्धीने परिपूर्ण तर दुसरा भौतिक व ऐहिक सुखापासून वंचित, अन्यायाने भरडला गेलेला सोषिक वर्ग असे दोन वर्ग प्रामुख्याने होते. पैकी दुसया गटातील माणसांचे प्रश्न हाताळणारे, त्यांच्या दु:खाला वाचा फोडण्याचे काम कवीने केले आहे. सामाजिक वेदनांमुळे कविमन व्यथित झाले असता समाजातून कविमनाला आनंद मिळण्याऐवजी दुःखच होते. आयुष्य जगत असताना सुखद अनुभवापेक्षा दुःखद अनुभव वाट्याला येत असले तरी त्यातून माघार न घेता कशाप्रकारे जगले पाहिजे याचा धडाघेत कवी जगत आहेत. परंतु अशाप्रकारचे जगणे हे कधी वेळ्ठी व काळी सुरू केले हे समजले नसले तरी माइयाच आयुष्याने माझा गळ्ग कापला, विश्वासघात केला. सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत त्यामुळे कवीमन उद्विग्न होते आणि आपले आयुष्यच आपल्याशी खेळ्ठी करत आहे, दगा देत आहे असे कवीला वाटते आणि म्हणूनच अपयशाचे खापर दुसन्याच्या माथी न फोडता स्वतःच्या माध्यावर फोडून घेण्याची कवीची कृती म्हणजे कवीचे मोठे यश आहे.

(३) ‘कविवर्य गझलकार सुरेशभट लिखित ‘रंग माझा वेगळ्व’ या गझलमध्ये कवीने समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी जे प्रयत्न केले त्यातून त्यांना ओलेले अनुभव या अनुभवावर प्रकाश टाकला आहे.

समाजाचे घटक म्हणून समाजात वावरताना आपले वेगळेपण जपण्यासाठी वेगले प्रयल हे करावेच लागतात. प्रत्यक्ष कवी पत्रकार, संपादक म्हणून कार्यरत असतानाच ते एक उत्तम कवी होते. त्यांनी मराठी साहित्याच्या क्षेत्रात ‘गझल’ हा काव्यप्रकार पुनर्जींवित करून तो लोकप्रियही केला. तसेच समाजात अन्यायाखाली भरडला जाणारा समाज अनेक सुविधांपासून वंचित असलेला समाज आणि सुख-सुविधांपासून वंचित, दुरावलेला समाज त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यांना न्याय देण्यासाठी आपला संघर्ष चालू ठेवला त्यामुळेच समाजात ‘मी’ ची मानहानी करणारे तसेच माणसांची दुटप्पी वृत्ती, स्वार्थ, ढोंगीपणा, समाजातील मूल्यहिनता त्यांनी आपल्या साहित्यातून प्रकट केली. अंतर्मुख होऊन अशा समाजाविरुद्ध आवाज उठविला. मात्र समाजातील स्वार्थी लोकांनी कवीबद्दल ‘सार’ सांगत असताना दिशाभूल केली आहे.

तरीही स्वतःचे वेगळेपण जपणाय्या कवीचा स्वतःच्या कर्तृत्त्वावर अढळविश्वास असल्यानेच अशा नैराश्य, अंधकाराने ज्यांचे आयुष्य व्यापलेले आहे त्यांच्यासाठी आपण मध्यरात्रीचा सूर्य बनून उभे आहोत. हे त्यांच्या व्यक्तिमत्वातील सामर्थ्य, आत्मविश्वास कवी विविध प्रतिमांतून व्यक्त करत आहे. त्यांच्या आयुष्यातील काळरात्र घालवून प्रकाश निर्माण करण्यासाठी अखंडितपणे आपण संघर्ष करणार असल्याचे कवी स्पष्ट करत आहेत. उदाहरण डॉ. प्रकाश आमटे यांनीही आपल्या कार्यकर्तृत्वातून हेमलकसा येथे नंदनवन फुलविले ते समाजातील कुष्ठरोगी अंध, अपंग, आदिवासी अशा विविध वंचित व दुर्लक्षित घटकांना आत्मसन्मानाने जगणं जगता यावे यासाठी बाबा आमटे यांनीही अभूतपूर्व प्रयोजनातून जिवंत व चैतन्यमयतेचे प्रतीक म्हणून आनंदवन उभे केले. अशाप्रकारे समाजात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी प्रयल करावे लागतात.

(आ)

संत एकनाथांनी ‘ विंचू चावला’ हे लोकप्रिय असे भारूड लिहिले असून या भारूडाद्वारे त्यांनी पारमार्थिक नीतीची शिकवण दिली आहे.

इंगळी म्हणजे विंचवाची जात असून इंगठ्ठीचा गुणधर्म म्हणजे इतरांना दंश करून विषबाधित करणे की ज्यामुळे दंश झालेल्या व्यक्तीला असह्य अशा भयंकर वेदना होतात. समाजामध्ये सुद्धा विंचवापेक्षाही विषारी, अतिशय घातकी माणसे वावरत असून ज्यांना दुर्जन म्हटले जाते अशा लोकांसाठी ‘मनुष्य इंगळी’ ही प्रतिमा संत एकनाथांनी योजली आहे. या दुर्जन व्यक्ती अतिशय वाईट असून त्या कधीच सुधारत नाहीत. सद्वर्तनी लोक हे दुर्जन व्यक्तींच्या सहवासात आले की तिचे भयंकर नुकसान होते. वाईंट समयी, विचार, आचार यामध्ये तो खचून जातो, योग्य असा मार्ग सापडत नाही. त्यामुळे अशा दुर्जनांपासून सर्वसामान्यजनांनी दूर राहावे, सत्त्वगुणांची जोपासणा करावी की ज्यामुळे इतरांचाही विकास होईल. त्यादृष्टीने हे रूपकात्मक भारूड महत्त्वाचे ठरते.

थोडक्यात संत एकनाथांनी पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात तात्कालीन सामाजिक स्थितीचा, जनसामान्यांचा अभ्यास करून काही मानवी प्रवृत्ती कशा दुष्ट आहेत हे रूपकाच्या माध्यमातून विशद केले आहे. ढोंगीपणा, लुबाडणूक, अन्याय, अंधश्रद्धा यामध्ये पिसत असलेल्या सामान्यजनांचा, त्यांच्या मानसिकतेचा व त्यातून संत एकनाथांना आलेल्या अनुभवाचा अंतर्मुख होऊन विचार केला असून सद्वर्तनी लोकांना दुर्जनांपासून दूर राहण्याचा उपदेश केला आहे.

(इ) सुप्रसिद्ध कवी वसंत आबाजी डहाके लिखित ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेतील प्रस्तुत पद्य पंक्ती असून ही कविता त्यांच्याच ‘शुभवर्तमान’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे. ही कविता चित्रकविताअसून जीवनाचे प्रतीक म्हणून योजलेला हा महानगरातील ‘समुद’ तो या महानगरातील बालमनाचे विश्व अनुभवतो आहे, पाहतो आहे. गगनचुंबी इमारतीत बत्तिसाव्या मजल्यावर ही हसणारी, खेळणारी मूलं दिवसभर बंदिस्त असतात. अशा समाजव्यवस्थेवर कवी प्रकाश टाकताना दिसतात.

महानगरीतील उंचच उंच इमारतींमध्ये बालविश्व कोडले जाते
त्यास कारणीभूत आहे. तात्कालीन समाजव्यवस्था त्यातील मानवी दु:ख, एकाकीपण, हरवलेपण, जीवनातील अस्थिरता, असुरक्षितता, दहशत असे सर्वव्यापी भय आणि अविश्वास या सर्व बाबी सर्वसमावेशक असून त्याचा अंतर्मुख होऊन विचार करणारे मन अस्वस्थ होते आहे. या महानगरीतील बालमनाचा विचार करत हे कविमन जेक्हा स्टेशनवर अर्धमिटल्या डोक्यांनी हातावर डोके टेकवून बसते तेव्हा त्यांना या महानगरीतील भीषण वास्तव नजरेत येते.

या महानगरीत कित्येक अनाथ, पोरकी मुलांही जगत आहेत. डोक्यावरील छताविना ज्यांना घर नाही, आश्रय नाही अशा मुलांना कुठेना कुठे आश्रय घ्यावाच लागतो उदाहरण. रस्त्यावर, फूटपाथावर वा स्टेशनावर. अशा ठिकाणी बाकड्यावर पाय मुडवून कसेबसे झोपलेले मूलं पाहिल्यामुळे कवीचे मन अस्वस्थ होते. त्या बाकाएवढेच अपुरे, खुरटे, तुटके असे या मुलांचे झालेले आयुष्य पाहून त्यांच्या हरवलेल्या बालविश्वाची त्यांनातरी कल्पना आहे की नाही असा कवीमनाला प्रश्न सतावत आहे आणि बालकांचे बालविश्वही शहरातील असुरक्षिततेमुळे उध्वस्त होताना दिसते आहे. या सामाजिक प्रश्नावरच कवी आपल्यालाही चिंतन, मनन करायला लावतात.

किंवा

सुप्रसिद्ध कवयित्री हिरा बनसोडे लिखित ‘आरशातली स्त्री’ कवितेतील या पद्यपंक्तीअसून त्यांची ही कविता ‘फिनिक्स’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे. स्त्रीजीवनातील स्थित्यंतरे हा कवितेचा विषय असून प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये स्थित्यंतरे होत असतात. या स्थित्यंतराचा वेध घेत असता कवितेतील नायिकेचे संसारात पड्यण्यापूर्वी आयुष्य कसे होते ? व संसारात पडल्यानंतरचे आयुष्य कसे झाले ही कवितेची मध्यवर्ती कल्पना असून कवयित्रीने या स्थित्यंतराचा मागोवा घेतला आहे. आपल्या मन आयुष्याचा शोध घेणारी आरशातली स्त्री म्हणजे तिचे प्रतिबिंब असून ती जेव्हा आरशातील प्रतिबिंब पाहते तेव्हा ती मीच का ? असा तिला प्रश्न पडतो याचे कारण म्हणजे तिच्यात झालेले बदल आरशाबाहेरील स्त्रीचे आरशातील स्त्रीशी संवाद सुरू होतात आणि तिचा भूतकाळ, तिचे प्रतिबिंब वा तिच्यातील हरवलेली ती पुन्हा बोलू लागते. गतआयुष्यातील हवेहवेसे वाटणारे चांदणे आज तुइया अंगणत लखख प्रकाश घेऊन आले आहेत. आणि त्याकडे तुझे लक्ष नाही कारण त्यांना दार उघडून आत घेण्याचे तुला यत्किंचितही भान नाही. तरुणपणी नवयौवनावस्थेत असताना याच आईजवळ बसून कितीतरी स्वप्ने पाहणारी तू मात्र आज ती तुझीं वाट पाहून थकून जाते. तिचे वान्यावर डुलतानाचे अल्लडपण याचे तुला विस्मरण झाले असून पारंपरिक वरदान म्हणुज तुला मिळ्यलेल्या तुझया संसारामध्ये तू अस्तित्वहीन झालीस. जे तू पूर्णपणे विसरून गेलीस कारण आज तू निर्जीव अशी पुतळ्ठी झालेली आहेस इथे नायिका आपल्या मन आयुष्यात पूर्णपणे स्वातंत्य हरवूल बसली आहे. या संसाराच्या बंधनात ती इतकी व्यस्त होते की तिला तिच्या अस्तित्वाचेही भान नाही. आपल्या संसारासाठी फक्त काबाडकष्ट करणे इतकेच तिला माहिती आहे. या काबाडकष्ट करण्यामध्ये ती

आपल्या इच्छा-आकांक्षा दूर सारते. नीतिनियमांचे पालन करत ती हालअपेष्टा सहन करत आपली स्वप, महत्त्वाकांक्षा, ध्येय बाजूला सारून आपल्या भावना दडपून ती एक निर्जीव वस्तू बनते. या निर्जीव वस्तूला कवयित्री ने ‘पुतळी’ अतिशय सूचक असा शब्द वापरला आहे. तसेच चांदणे, अल्लड जाई, पेंगुललेली, प्राण हरवलेली अशाप्रकारे सूचक असे समर्पक विशेषणे, परिणामकारक स्थितीदर्शक शब्दप्रयोग वापरले आहेत. प्रतिमा-प्रतिकांचाही चपखल वापर करून मुक्तछंदात ही कविता लिहिली आहे. तसेच इथे कवयित्री ने संवादात्मक रैली योजनामुले कवितेची परिणामकारकता वाढली आहे.

विभाग ३ : साहित्यप्रकार-कथा

उत्तर ३.

(अ) (१) (i)

(ii) कथा ही संवादातून खुलत असल्याने शब्दफेक, प्रभावी उच्वारण, स्पष्टता आणि शब्दांचा गर्भितार्थ श्रोत्यांपर्यन्त थेट पोहोचविणे हे एकाचवेळ्ठी कौशल्यपूर्ण पण आव्हानात्मक काम असते.

(२) कथेच्या सादरीकरणामध्ये अभिवाचनाला अनन्य साधारण महत्त्व असून कथाकथन करणाय्या व्यक्तीला भाषिक ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची जोड दयावी ल्गगते. तरच कथाकथन हे उठावदार, प्रभावी होते. कथाकथन करणारा शब्दांच्या माध्यमातून कथेतील पात्रे जिवंत करतो. तसेच त्याला कथा सादर करायची असल्याने त्याच्याजवळ कसलाही लिखित मजकूर नसतो. प्रत्यक्ष श्रोत्यांशी संवाद साधत त्यांचा प्रतिसाद घेत, लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता परिणामकारकरित्या ती श्रोत्यांपर्यन्त पोहोचविली जाते. या सर्व गोष्ष्टींसाठी अभिवाचन महत्त्वाचे ठरते.

(आ)

(१) व.पु. काळे लिखित ‘शोध’ ही कथा त्यांच्या ‘मी अनुदान शोधतोय’ या कथासंग्रहातून घेतली असून’ एक रुपयाच्या नोटेचा शोध’ या विषयाभोवती संपूर्ण कथानक फिरत राहते व कथेच्या रेवटी रहस्याचा उलगडा होतो. मानवी जीवनात शोध कशाचा घेणे आवश्यक आहे.

अनु इनामदार हे पात्र या कथेत महत्त्वाचे असून ते स्वतंत्र विचाराचे व परखडमते मांडणारी असे आहे. लग्नापूर्वी पाच वर्षे एकटे राहण्याचा विचार ती आबासाहेबांसमोर मांडते व तशी ती राहतेही. त्यामुळे जिद्दी, स्वतंत्र विचारसरणी तसेच संवेदनशील मनाची असली तरी काही वेळ्ठा स्वतःचेच खरे करणारी, एककल्ली विचारामुळे ती विक्षिप्त वाटत असली तरी समाज म्हणजे काय ? स्वतःव्या दृष्टीने समान पाहण्याची धडपड तसेच स्वतःच्या चष्म्यातून जग पाहणारी, समाजातील प्रत्येक वस्तू, घटनेच, व्यक्तींच मूल्यमापन करण्यासाठी स्वतःची नजर तयार करण्याचा आत्मविश्वास असलेली अनु जीवनाचे सार समजून वागणारी अशी आहे.
तिने सुख आणि दुःख खन्या स्वरूपात जिथे भेटतात असा व्यवसाय ती निवडते. नर्स बनून जनसेवा करण्याचे व्रत घेते. तिला डॉक्टरीपेशा पेक्षा नर्स म्हणून काम करणे जास्त आवडते कारण डॉक्टर हे फक्त पेशंटचा ताप पाहून मोकळे होतात मात्र नर्सला तसे करता येत नाही. ती पेशंटचा ताप आणि मनस्ताप दोन्हीही एकाचवेळ्ठी घालवण्याचा प्रयत्न करते. के.ई. एम. हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाल्यानंतर तेच तिचे विश्व बनते. त्या विश्वात डॉक्टर्स, सर्जन्स, फिजिशियन, डीन, मेट्रन तसेच समन्यवयाची भगिनी (नर्स) यांनाती आपलेसे करते, त्यांना प्रेमाने जिंकते. नर्स म्हणून कार्य करत असताना, मनाने संवेदनशील असल्याने ती पेशंटचा त्रास कमी करू पाहते. उदा. ‘सुनिता’ नावाची छोटी मुलगी पेशंट म्हणून येते, अँडमीट होते. तिला ब्लड ट्रान्सफ्यूजन, सलायन आणि ऑक्सिजन दिला जातो. तिच्या वेदना पाहून अनु डॉक्टरशी चर्चा करते आणि तिला समजते की ती फक्त तीन-चार तासाची सोबती आहे. हे ऐकून अनुला वाईट वाटते ती सुनिताला शेवटचे काही तास तरी सुखाने जगता यावे. तिला त्रास होक याची दक्षता अनू नर्स म्हणून घेते. तिला लावलेल्या सर्व नळ्या काढून ऑक्सिजनची नळ्री फक्त ठेवते. तिला बरे वाटावे म्हणून आपण काही तरी गंमत आणणार असल्याचेही ती सुनितास घरी जाताना सांगते. असेहे हदयस्पर्शी व्यक्तिचित्र असून तिचे ‘डॉक्टरपेक्षा नर्स महत्त्वांची’ हे मतही महत्त्वपूर्ण वाटते.

किंवा

स्वातंत्य प्राप्तीनंतर विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरील प्रश्न, ते सोडविण्यातील अडचणी व ग्रामसुधारणेसाठी निष्ठापूर्वक काम करणारे समाजसेवक बापू गुरुजी त्यांचे कार्य आणि गावातच झुळझुळ वाहणारी वाननदी आणि वाननदीच्या किनारी वसलेला वटवृक्ष यांच्यातील सहसंबंधातून जीवनानुभूतीचे, गावातील स्थित्यंतराचे दर्शन घडते. ही दोनही प्रतीके म्हणजे कथालेखिकेच्या प्रतिभाशक्तीचा तो एक अद्भूत नमुना आहे असे म्हणता येईल.

वाननदी: सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या गावाशेजारून झुळूड्युळू वाहणारी वाननदी गावातील सुपीक काळी जमीन लोण्यासारखी दरवर्षी लोकांना अमाप उत्पन्न देणारी. त्यामुले वाननदी या गावाचे भरभरून कौतुक करायची. पावसाळ्यात आलेल्या पुरामुले ती खट्याळ मुलासारखी दुधडी भरून वाहत होती. तिच्याच जलाशयात खेळतखेळ्रत बापू गुरुजीचे लहानपण गेले. या वाननदीच्या साक्षीनेच बापू गुरुजींनी गावाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते.

जणू काही वाननदीनेच बापू गुरुजींना समाजसेवेचे व्रत दिले होते. बापू गुरुजींनीही आपले तालुक्याला शिक्षण पूर्ण होताच गुरुजींनी गावातच ZP ची शाळा सुरू केली. गुरुजींच्या उत्साहाबरोबरच वाननदीतटी बरळ होत होते. तिला पूर आल्याबरोबर ती गढ़ीला भेटायला जायची.गढीची झूंज पाहून माघारी फिरायची पुढे पुढे गुरुजींचे वय जसजसे वादू लागले. गावातील उचापती लोक गुरुजींच्या कार्यात अडथळे निर्माण करू लागले. तसतसे गुरुजींना दुःख होऊ लागले. मात्र वयापुढे व वयोमानानुसार थकलेल्या शरीरापुढे गुरुजींचे काही चालेना. वाननदीही उन्हाळ्यात जास्तच

बारीक होऊ लागली. शेवटी तिनेही तिचे प्रवाहाचे पात्र बदलले. वटवृक्षः वाननदीच्या किनान्यावरच डोक्याएवढे वडाचे झाड. मधूनमधून हिरवेपणाने गावातल्या माणसांना आकर्षित करत असे. मात्र असे असले तरी ऊनपाऊस झेलता-झेलता तोही गारद झालेला. परंतु गुरुजींमुळे गावात होत असलेल्या विकासामुळे गावाला ‘साजरं गाव’ म्हणून मान मिळ्यला तसा तोही फुलू लागला. बापू गुरुजी वाननदीच्या पात्रात लहानपणी पोहत असता तोही दिवसेंदिवस मोठा होत होता. त्याला पारंब्या फुटू लागल्या होत्या. गुरुजींच्या विकासाबरोबरच वटवृक्षी वाढतहोत्या त्याच्या पारंब्या जमिनीत घुसत होत्या. गावातील मोकाट जनावरांना त्याची सावली झाली होती. गावातून फिरणारे रिकामे मुले वडाच्या सावलीला येऊन बसत, तर काही मुले वडाच्या पारंब्याला लोंबकळत्त होती. गुरुजींची सेवानिवृत्ती जशी जवळ आली तसे मात्र वाननदी कोरडी पडू लागली होती. आणि वटवृक्ष (वडाचे झाडही) ही वाळून चालले होते. अशाप्रकारे बापू गुरुजींची उमेद, उत्साहाबरोबरच वाननदी व वटवृक्ष या प्रतीकांचीही अवस्था बदलताना दिसते. त्यांच्याशी गुफलेल्या नात्यातूनच गावातही होत असलेली स्त्रित्यंतरे आपणास पाहावयास मिळ्बतात.

(२) (i) कथेतील नायक आबासाहेबांच्या घरी जातात तेव्हा त्यांना तिथे ‘अनू’ दिसत नाही हे पाहून ते आबासाहेबांना अनुविषयी चौकशी करतात तेब्हा ते अनुविषयी काय उत्तर देतील ते उत्तर ऐकण्यासाठी नायकाच्या मनात कुतूहल व जिज्ञासा निर्माण होते. अनु स्वतंत्र विचारची, विक्षिप्त असल्याने लग्नापूर्वी सर्वसाधारणपणे पाच वर्षे घराबाहेर राहायचे असे ठरवते व त्यासाठी ती आबासाहेबांकडून तशी परवानगीही मागते. ती तसे का करते याविषयी विचारले असता आबासाहेब नायकास सांगतात, की ‘प्राप्तेषु पोडरो वर्षें या नियमानुसार अनुल्ग आपण अशी सवलत दिली जी तिला हवी होती. कारण तिलाही पाच वर्षें तिची उंची स्वतंत्रपणे जगायची होती. पाच वर्षें purely जी तिची स्वतःची असावीत, त्या वर्षाशी इतर कोणाचाही संबंध नसावा तसेच त्या पाच वर्षाविषयीचे अकाऊंट तिला विचारता कामा नये. अशा तिच्या अटी होत्या याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तिला इतरांच्या मदतीविना स्वतःची स्वतंत्र. अशी विचारसारणी निर्माण करायची होती. समाज जाणून घ्यायचा होता. आणि म्हणूनच अनु लग्नापूर्वी पाच वर्षें घराबाहर राहण्याचा निर्णय घेते.

(ii) कथेत आणखी एक महत्त्वाचे व्यक्तिचित्र ते म्हणजे टैक्सी ड्रायव्हर. अनु जेव्हा एक रुपयाच्या नोटेचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडते तेब्हा या शोध मोहिमेमध्ये कथानायक, मुक्ता, भिडे दाम्पत्य आणि टैक्सी ड्रायव्हर अशी मंडळ्ठी सहभागी होतात. अनु या नोटेच्या मागचे रहस्य सांगते खरी परंतु टैक्सी ड्रायव्करही अनुला जीवनाचे तत्त्वज्ञान समजावून सांगतो. जीवनाकडे तटस्थपणे पाहायला शिकवतो. हे असे का सांगतो असा प्रश्न आपणास पडत असतानाच ज्या गोष्टी मिळतात त्यासाठी जरूर प्रयत्ल करावेत मात्र एखादी गोष्ट मिळणारच नसेल तर…. माझी मुलगी मला सोडून कायमची गेली तेन्हा मी काय करायचे हा हृदयस्पर्शी तितकाच अनुत्तरीत प्रश्न सर्वांसमोर उपस्थित करतो
व जीवनातील वास्तव सत्य स्वीकारायला पाहिजे असे जाता जाता उपदेशही करतो. अशाप्रकारे या कथेत कुतूहल व जिज्ञासा निर्माण करणारे अनेक प्रसंग आहेत.

किंवा

सुप्रसिद्ध कथालेखिका डॉ. प्रतिमा इंगोळे लिखित ‘गढी’ ही कथा त्यांच्याच ‘अकसिदीचे दाने’ या त्यांच्या कथासंग्रहातून घेतली असून स्वातंत्रप्राप्तींतरचच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न, ते सोडविताना निर्माण होणान्या अडचणी आणि ग्रामसुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजी यांचे वर्णन कथालेखिकेने वैदर्भी भाषेत केले आहे. त्यांचे हे लेखन वैंशिष्टयपूर्ण असून गावातील स्थित्यंतरे चित्रदर्शी रैलीत रेखाटली आहेत. या वैदर्भी बोलीचे जाणवलेले वेगळेपण पुढीलप्रमाणे-

२. ‘गढी’ या कथेत बापू गुरुजींच्या सामाजिक कार्याचे विवेचन वैदर्भी बोली भाषेत केले आहे.

२. गावपातळ्ठीवरील राजकारण, गुरुजींची समाजसेवी वृत्ती, गावाचा विकास असे अनेक प्रसंग कथालेखिकेने वैदर्भी बोलीत उभे केले आहे.

३. वैदर्भी बोली ही मृदू असून कोमलता हे तिचे प्राणतत्त्व आहे.

४. वैदर्भी बोलीमुळे कथानकातील आशयाला सखोलला प्राप्त केले व पुढे काय? अशी वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते.

५. समर्षक विशेषणांचा अचूक वापर हे वैदर्भी भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. ही विशेषणे संपूर्ण कथानकभर पाहावयास मिळतात. उदा. तपेलं फकुलं, वास्तुकला हळ्या, वैदर्भी बोलीतील विशेष शब्दप्रयोग जसेकी सेजून, कराळ्ठी, आवतन, हळ्या, खळकुई, गुळी, भारमसूद, काकरल्यावाणी, पळ्ठीत असे कितीतरी नवनवीन शब्दप्रयोग बालपणाच्या ओघात अर्थबोध करणारे दिसून येतात.

६. कथानकाची परिणामकारकता वाढविण्यात वैदर्भी म्हर्णींचाही वैशिष्ट्यपूर्ण वापर लेखिकेने केला आहे.

(a) पाखरानं पयले पख पारखावं आन् मंग उव्यवं

(b) माणसानं पयले पाणी पावावं आन् मंग पोवावं

(c) मले पा आन् फुलं वाहा

(d) हळ्याचा सरपानं माणसं मरत नसतात.

(e) चाल क्हयरे पोरा अन् वयरे होरा. इत्यादी

अशाप्रकारे वैदर्भी बोलीच्या प्रभावी वापराने कथानकाला गतिमानता मिळते. आपल्या मनामध्ये संवेदनशील पातळीवरील भावभावनांचे तरंग उठतात. गुरु-शिष्य, वडील-मानसपूत्र, बाप-मुलगा, पती-पत्नी यांच्यातील नातेबंध कथालेखिकेने वैदर्भी बोली भाषेतच उलगडले असल्याने हे कथानकही हृदयस्पर्शी झाले आहे. हे वैदर्भी बोलीचे वेगळेपण जाणवते.

10. विभाग ४: उपयोजित मराठी

उत्तर ४.

(i) असामान्य व्यक्तिमत्त्वाच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून घेण्यासाठी मुलाखत घेतली जाते. कारण अशा व्यक्तीचे जीवन अनेक घटनांनी भरलेले असते. त्यांचे जीवन, कार्यकर्तृत्त्व

आणि एकूणच जीवनपट जाणून घ्यायला सामान्यजनांना आवडते. ही आवड मुलाखतीतून जोपासली जाते. आजही प्रकटमुलाखतीला श्रोत्यांचा, वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. कारण त्यांना ती व्यक्ती, त्या व्यक्तीचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, कार्य समजून घ्यायचे असते कारण अशी व्यक्ती सर्वासाठी आदर्श असते. आणि त्यांच्यातील ‘माणूस’ समजून घेणे हेही तितकेच कौशल्यपूर्ण असते व तेही मुलाखतीतूनच साध्य होते. उदा. डॉ. ओ. पी. जे. अब्दूल कलाम हे ज्येष्ठ सुप्रसिद्ध वैज्ञानिक, संशोधक-त्यांनी लावलेले शोध, त्यांना आलेले अनुभव महत्त्वाचे आहेत याशिवाय त्यांनी एखाद्या विद्यार्थ्यांवर केलेले पितृतूल्य प्रेम, त्याच्या जीवनाला दिलेली दिशा हेही पाहण्यासारखे असते. असामान्य तज्ञव्यक्ती जो अलौकिकत्त्वाच्या सीमेवर वावरणारी असली तरी तिच्यात एक माणूस निश्चितच दडलेला असतो तो समजून घेण्यासाठी मुलाखतीशिवाय दुसरे प्रभावी साधन नाही.

(ii) माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक. ज्याद्वारे सेवा संस्था, उत्पादन लोकांपर्यन्त पोहोचविले जाते. नवनवीन योजना, उत्पादने, संस्थांकडे लोकांनी पाहावे यासाठी ती महत्त्वपूर्ण खिडकी असून जनमत आकर्षित करण्यासाठी ते लिखित स्वरूपाचे एक जाहीर आवाहन असते. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा व घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होते. शिवाय नवीन ग्राहक मिळ्ठविण्यासाठी वा नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी असते. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते व माहितीपत्रक हे काहीवेळ्ात आणि कमी खर्चाव ग्राहकांपर्यन्त घरबसल्या पोहोचविता येते. थोडक्यात माहितीपत्रक वाचताक्षणी लोकांच्या मनात उत्सुकता, कुतूहल तसेच उत्पादनाविषयी उत्कंठा निर्माण झाली की माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला असे समजले जाते.

(iii) अहवाललेखन करत असताना शब्दमर्यादा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते कारण अहवाललेखनाची शब्दमर्यादा ही त्या कार्यक्रमाच्या विषयाच्या स्वरूपावर अवलंबून असते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक, NSS च्या शिबीराचा समारोप अशाप्रकारचे अहवाललेखन हे मर्यादित स्वरूपाचे असतात. मात्र सहकारी संस्थांचे, वार्षिक सर्वसाधारण सभा अशा विषयांचे अहवाललेखन तुलनेने विस्तृत असतात. तसेच त्यांचे स्वरूपही निश्चित असल्याचे दिसून येते. एखाद्या समस्येच्या/उपक्रमाच्या संदर्भातील संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक उद्योगव्यवसाय, सार्वजनिक सेवा अशाविषयीचे अहवाल हे विस्तृत लिहिले जातात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यात असलेली भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील निष्कर्ष यांचीही नोंद घेतली जाते. म्हणजेच एखाद्या समांरभाचा अहवाल हा तीन ते चार पृष्ठांचा असेल तर एखाद्या आयोगाचा अहवाल हा १००० पानांचा वा त्याहून अधिक पानांचाही असतो हे लक्षात घेतले पाहिजे. (iv) अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीकसारीक गोष्ट्टींची नोंद अहवाललेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात आहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या सभेच्या नॉदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना. उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या साहाग्याने भविष्यकाळ्ठत संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था लघु उद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणान्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त क्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या क्षेत्राता महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल. तर आरंभी त्यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते.

(आ)

(i) पोस्टखात्यात ‘ पोस्टमन’ म्हणून कार्य करणान्या पोस्टमनची मुलाखत घेण्यासाठीची प्रश्नावली पुढीलप्रमाणे.

(a) पोस्टमन काका नमस्कार! काका तुमच्या परिचय थोडक्यात सांगा.

(b) काका तुमच्या शिक्षणाविषयी थोडं सांगा-

(c) पोस्टमनच्या नोकरीसाठी विशेष अशी कोणती परीक्षा दिलीत ?

(d) शिक्षणासाठी तुम्ही रोज गावाहून पुण्यात ये जा करायचा. त्या प्रवासाविषयी सांगा.

(e) पावसाळ्यात नदीला पूर येतो तेव्हाची काय स्थिती असते?

(f) पोस्टात राहता पण मग जेवणाचे काय ?

(g) तुम्ही घरोघरी जाऊन लोकांना पत्र देता, हे पत्र देतानाचे तुमचे अनुभव सांगा.

(h) राखीपौर्णिमेचा हदयस्पर्शी अनुभव सांगितलात पण त्या सैनिकाचे पुढे काय झाले?

(i) हो, पण मग त्यांची बहिण सुनिता तिचे काय ?

(j) भावाच्या नात्याने तुम्हीं तिला पत्र पाठवता पण तिच्या भविष्याचे काय ?

(k) तुमच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण कोणता ?

(I) तुमच्या या नोकरीच्या माध्यमातून तुम्ही जनसामान्यांना कोणता संदेश द्याल ?

धन्यवाद!

(ii) हुर्डा पार्टीसाठी माहितीपत्रक पुढीलप्रमाणे.

तुमच्या आवडीची! प्रत्येकाच्याच पसंतीची!! खास आस्वाद देणारी!!!

हुर्डा पाटी

शिवगंगा फार्म्स

सिद्धेश्वर तलाव, जुन्नर

मोबाईल: 94XXXXXX34, दूरध्वनी: (02019) 28XX51

वेबसाईट: http://umw.farms.com

ई-मेल: shi.ganga@gmail.com

थंडीचे दिवस….साखर झोप…..गोड स्वप्…..आणि आठवणी

मनी वसे ते स्वप्नी दिसे

आमच्याकडची हुर्डा पार्टी म्हणजे थंडीच्या दिवसातील जबरदस्त सेलीब्रेशन !

दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आमच्या शिवगंगा फार्म्सवर हुर्डा पार्टी

सुरू झाले आहे

तेब्हा वेळ न घालवता आजच युकिंग करा

तुमच्या स्वागताला शिवगंगा फार्म्स सण्ज आहे….

निसर्गरम्य परिसरात. २३ एकर क्षेत्रात वसलेले ‘ शिवगंगा फार्म्स’

तुम्ही निश्चित अनुभवाल. जलतरण तलाव, फळझाडांनी सुसज्ज, फुलांचे ताटवे अन् पक्ष्यांचे थवे!

(iii) कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाविषयक अहवाललेखन पुढीलप्रमाणे-

श्रमानंद शिक्षण संस्थेचे नुतन ज्यूनि. कॉलेज, सावरखेड

वार्षिक स्नेहसंमेलन २०२९ :अहवाललेखन:

शनिवार दिनांक २३ डिसेंबर, २०१९ रोजी दुपारी चार वाजता नूतन ज्यूनि. कॉलेजच्या प्रांगणामध्ये सन् २०१९ या रैक्षणिक वर्षाचे स्नेहसंमेलन मोट्या उत्साहाने पार पडले.

समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्हयातील शाश्वत साहाय्यक समितीसचिव नामवंत सन्माननीय नंदन गुप्ते यांनी भूषविले तर पुण्यातील बँडमिंटन पटू जयश्री चब्हाण या प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमास श्रमानंद संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, नूतन ज्यूनि. कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक स्टाफ, निमंत्रित नागरिक, विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

समारंभाच्या सुरुवातीला कार्यक्रमाध्यक्ष, प्रमुख पाहुणे तसेच मान्यवरांचे, कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य यांच्या वतीने स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात-अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली स्वागत गीत व ढोलताशाच्या आवाजात मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. ज्यूनि. कॉलेजचे प्राचार्य अद्विता सेन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर उपप्राचार्यानी इ.स. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक घडामोडींचा वृत्तांत व शिक्षक-विद्यार्थीयांनी मिळ्न विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे अहवाल वाचन केले.

विद्याध्यांच्या मनात दाटलेल्या उत्साहाला उधान आले होते. ते स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने यामध्ये भावगीते, काव्यवाचन, ड्युएट, समूह नृत्य झाले. विनोदी बातम्यांच्या तुफान आतषबाजीने आनंदाला उधान आले. कार्यक्रमात ‘अक्षरानंद चित्रे’ यांच्या ‘तिच रात्र यामिनी’ या नाटकातील ‘चांदवा’ हा अंक सादर केला. त्यामुळे संपूर्ण वातावरण बदलून गेले. सर्व रसिक अंतर्मुख झाले. नाटक संपले. टाळ्यांच्या कडकडाहटात विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम
संपला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जयश्री चब्हाण यांनी मुलांचे कौतुक केले व विद्यार्यांना स्नेह संमेलनाचे महत्त्व पटवून दिले. आणि कार्यक्रमाध्यक्ष सन्माननीय नंदन गुप्ता यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी सांगत सामाजिक कार्यातील सहभागाचे महत्त्व सांगून आई-वडिलांची काळजी घेण्याचा आग्रह केला. कार्यक्रमात शेवटी निसर्ग प्रतिनिधी’ धर्मा सारथी ‘ हिने कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, संस्थेचे पदाधिकारी, सर्व शिक्षक आमंत्रितांचे तसेच उपस्थित विद्यार्थी, पालक वर्ग यांचे आभार मानून चार तास उत्साहात चाललेल्या कार्यक्रमाची सांगता झाली.

दिनांक: प्राचार्य- सचिव- अध्यक्ष

(iv) माहितीपत्रक वाचून झाल्यावरही लोकांनी ते जपून ठेवणे ही उत्तम माहितीपत्रकाची खरी ओळ्कख असते. माहितीपत्रक नवनवीन योजना/सेवा/उत्पादने यांची सविस्तर माहिती ग्राहकांना देत असते. फळ आणि भाजीपाला विक्रेते यांपासून करोडो रुपयांचा व्यवसाय करणान्या व्यापान्यांची पर्यत सर्वाना माहितीपत्रकाची आवश्यकता असते. पुस्तके, स्टेशनरी, किराणामाल, दिवाळी अंक, घरगुती वापराची उपकरणे, अलिशान गाड्या अशा सर्वंच उत्पादनाची माहिती माहितीपत्रकातून मिळत असते. उत्पादनाच्या सोयी संदर्भातील शंकांचे निरसन माहितीपत्रक करीत असते. माहितीपत्रक योजना/सेवा/उत्पादन यांचा आरसा असते. माहितीपत्रकातील माहिती आकर्षक परंतु विश्वासाई असल्यास वाचक असे माहितीपत्रक जपून ठेवतात. त्याचा प्रचार करतात. उत्पादनाचे वैशिष्ट्य, वेगळेपणा, ग्राहकाला होणारा फायदा या गोष्टी जिथे अधोरेखित करायच्या असतील. तिथे माहितीपत्रकाची भूमिका महत्त्वाची असते.

11. विभाग ५: व्याकरण व लेखन

उत्तर ५. (अ)

(१) (i) सकाळ्ठी फिरणे आरोग्यास अहितकारक नाही.

(ii) लोकांचे दारित्र्य पाहून कुणाला दुःख होईल ?

(२) (i) प्रतिक्षण-प्रत्येक क्षणाला-अव्ययीभाव समास

(ii) केरकचरा-केरकचरा वगैरे-समाहार द्वंद्व समास

(४) (i) अतिशयोक्ती अलंकार

(ii) अर्थान्तरन्यास अलंकार

(4) (i) Custom duty

(ii) Linguistics

१. आला पावसाळा

” नेमिचि येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा”

असे कविमहाशय बोलून गेले. सृष्टीचे हे कौतुक आहेच. पण साच्या मानव-प्राणी वनस्पती सृष्टीला तो दिलासाही आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वाना हा ऋतू आवडतो मलाही तो आवडतोच! पावसाची रूपे विविध असतात. वैशाखवणव्यात जमीन भाजून निघालेली असते. दिवसेंदिवस तापमान वाढत असते. सगळ्ठीकडे नुसता रखरखाट असतो. झाडावर हिरवे पान दिसत नाही. नद्या आणि ओढे सुकून गेलेले असतात. डोकावून

पाहिले तर विहिरींचे तळ डबक्यासारखे दिसतात. उकाड्याबरोबर थोडा दमटपणाही जाणस लागतो. घाम येऊ लागतो. दुपारपासून थोडे ढगाळ वातावरण होते आणि संध्याकाळी ढगांच्या गर्जनेसह वादळवान्याच्या साथीने पर्जन्यराज हजर होतात. येतात तेच मुळ्ठी टपोय्या थैबांचा शिडकावा करत! त्यांना माहीत असतं की, तापलेल्या जमिनील भिजवायला सडाशिंपण घालणारे थेंब चालणार नाहीत. दहा मिनिटांतच सगळ्ठी जमीन भिजून जाते. पहिल्यांदा तर जमिनीतून वाफाच येतात. माती आणि पाणी यांच्या अनोख्य मिश्रणातून एक मत करणारा सुवास दरवळू लागतो. लहान मुलांना कधी एकदा पावसात जाऊन भिजू असं होऊन गेलेलं असतं. सगळे जण म्हणतात-

‘सजल श्याम घन गर्जत आले बरसत आज तुषार’ आता जीवनमय संसार। रित्या नद्या सुकलेले निर्झर। भकास राने उदास डोंगर कृतज़तेने बघती; श्रवती मेघांचे ललकार,

मोठ्या माणसांचीही हीच इच्छा असते. पण लोक काय म्हणतील आणि तब्येतीला सोसेल की नाही, याचा विचार ते करतात. शाळकरी मुलं मात्र नाचतात, गाणी गातात, नुसता धुडगूस घालतात. पावसाबरोबर कधी गारा पडतात. मग बाळगोपाळ्छांचा जो आनंदकल्लोळ चालतो त्याला कोणालाच आवरता येत नाही. या पावसाला वर्तमानपत्रात मान्सूनपूर्व पाऊस म्हणता. तो फार खट्याळ असतो. सूचना न देता ‘दत्त बनून’ अचानक यायला त्याला आवडतं. सकाळी ऑफिसमध्ये पावसाच्या तयारीनं लोक गेलेले नसतात. त्यांची तो पुरी त्रेधातिरपीट उडवून देतो. आता पुढे काही दिवस आपला मुक्काम राहणार आहे, हे सांगत राहतो. पाहता-पाहता थेंबांचे रूपांतर मोठ्या धारांत होते. रस्त्यावर पाणी साचते. सगळं शहर जलमय होतं. धसमुसळेपणानं झोडपून काढल्यावर सगळं शांत होतं. पुन्हा उकडायला सुरुवात होते.’

अशा पहिल्यावहिल्या पावसापेक्षा रीतसर पाऊस सुरू झाल्यावर शांतपणे पण भरभरून सरोवर सरी घेऊन पडणारा पाऊस मला आवड़तो. तो कुणाची दखल घेत नाही. दूधवाला, पेपरवाला यांची काळजी तो करत नाही. चिंब भिजत ते बिचारे आपलं काम करत असतात. सकाळच्या कामात-गडबडीत सारेजण असतात तेक्हा याचं संगीत सुरूच असतं. सूर्यदर्शन होत नाही. त्यामुले किती वाजले याचा अंदाजच येत नाही. ‘ आभाव्यने दिवस दिसेना, आळ्शी लुगडे नेसेना’ असे आळशी लोकांना ऐकून घ्यावे लागते. मुलांची शाळेत जायची आणि माणसांची ऑफिसात जायची वेळ झाली तरी याचे थांबायचे नाव नसते. मग रेनकोट, छत्या, पावसाळ्ठी बूट सारे बाहेर निघते. धो-धो पावसात बाहेर पड् नये असे वाटत असते. काही लोक चक्क सुटी घेऊन घरीच बसतात. टीव्हीवर पावसाची चित्रं बघत आणि बातम्या ऐकत राहतात! दुपार होते. कोसळणारा पाऊस चहा-भज्यांची फम्माइश करतो. संध्याकाळ होते तशी ‘मुलं घरी येईपर्यत तरी थांब बाबा’ अशी आयांची विनवणी तो ऐकून न ऐकल्यासारखी करतो. आता हवेत गारवा नाही तर गारठा भरून राहिलेला असतो. रात्र होते. नीरव शांततेत पडणान्या पावसाचा तडतड आवाज निनादत राहतो. आकाशात काक्याकुट्ट ढगांची झुंबड उडालेली असते. पावसाच्या सरींचे मंद आणि तारसप्तकातले आरोह-अवरोहही सूर धरतात। सगळ्ठीकडे ओलावा भरून राहिलेला असतो. अंथरुणावर पडलं
तरी पावसाचा ताल सुरूच असतो. झोपेतून मध्येच कधी जाग येते ती पावसाची गती वाढल्यामुळे. आता त्याला कोणाला भिजवायचे नसते की कोणाची फजिती करायची नसते. थेंब-थेंब गळणं सुरू असतं. त्याच्या आवाजमुळे मध्यरात्रीचं वातावरण गूढरम्य होऊन जातं.

दुसन्या दिवशी सर्व पेपरमध्ये पावसाची चित्रं, वर्णनं पाहायला मिळतात. अनेक वर्षांचा विक्रम त्याने मोडलेला असतो. पावसाचीच चर्चा सर्वजण करीत असतात. असा हा आसमंत जलमय करणारा, तन-मन शांत, तृप्त करणारा पाऊस चांगलाच स्मरणात राहतो.

२. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर

दुरितांचे तिमिर जावो

विश्व स्वधर्म सूर्यें पाहो

जो जे वांछिल तो ते लाहो प्राणिजात!

जो जे इच्छील ते त्याला मिबू दे अशी उदात्त प्रार्थना विश्वात्मक देवाजवळ करणारे संत ज्ञानेश्वर वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे महान तत्त्वज्ञ आणि कवी होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणी. एकदा संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थधर्म स्वीकारला म्हणून विठ्ठलपंतांची आणि त्यांच्या चार मुलांची समाजाने खूप हेटाळणी केली. या पती-पत्नीनी तर इंद्रायणीच्या डोहात जलसमाधी घेतली. आई-वडिलांचे छत्र हरवलेली ही मुलं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अलौकिक बुद्धिमत्तेने आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी ठरली.

अवघ्या १८व्या वर्षी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. गीता या ग्रंथातले संस्कृतमध्ये असलेले तत्व्वज्ञान सर्वसामान्य लोकांना समजावे म्हणून हा ग्रंथ त्यांनी मराठीत लिहिला. तत्त्वज्ञान आणि काव्य या दोन्ही दृष्टीनी तो अपूर्व आहे. गीता या ग्रंथात गुरू, संतसज्जन, श्रोते आणि मराठी भाषा यांच्याबद्दल ज्ञानदेवांच्या ठिकाणी असणारा अभिमान प्रत्ययाला येतो. उपमा, दृष्टांताची पखरण करीत अतिशय गहन असलेले तत्त्वज्ञान अगदी सोपे करून ज्ञानदेव सांगतात. एकेक विचार स्पष्ट करण्यासाठी दृष्टांतांच्या मालिकाच ते आपल्यापुढे ठेवतात. वेचक, अर्थवाही शब्द, उत्तुंग आणि व्यापक कल्पना, तत्त्वज्ञान यामुळे हा ग्रंथ मराठी भाषेचे एक लेणे ठरलेला आहे.

ज्ञानेश्वरीत सांख्य, ज्ञान, योग, कर्म आणि भक्ती या सर्व मार्गांचा ऊहापोह ज्ञानदेवांनी केला आहे. सर्वसामान्यांना आचरणास सोपा असा भक्तिमार्ग सांगताना येथ जातिकुळवर्ण। हे तो अवघेचि अप्रमाण। भक्ती करण्याचा अधिकार सर्व जाती-कुळ-वर्णातील लोकांना आहे, असा स्पष्ट निर्वाळ्यही त्यांनी दिला आहे.

ज्ञानेश्वरीशिवाय अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आणि अभंग, गवळणी, विराण्या, भारूडे इत्यादी त्यांची स्फुटरचना प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीची संपूर्ण रचना साडेतीन चरणी ओवीत झाली आहे. त्यामुळे ओवी म्हणजे ज्ञानदेवांची हे समीकरण मराठी जनमानसात रूढ झाले.

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची तशीच आर्या मयूरपंतांची।। ओवी या छंदवृत्ताला ज्ञानदेवांनी केवढी तरी उंची प्राप्ती करून दिली.

ज्ञानदेवांचे गुरू त्यांचे वडीलबंधू निवृत्तीनाथ हे होते. आपल्या गुरूचे स्तवन करताना त्यांच्या वैखरीला जणू बहर येतो. गीता या ग्रंथातील तत्त्वज्ञान मी सांगण्याचा प्रयल करणे म्हणजे एखाद्या क्षुद्र कीटकाने आकाश मुठीत घेण्याचे साहस करण्यासारखे आहे. पण गुरूचा भक्कम आधार आहे. म्हणून मी ते करायला प्रवृत्त झालो आहे असे ते म्हणतात. ‘माझी मराठीच बोल कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके’ असा मराठीचा अभिमान ते व्यक्त करतात आणि ‘न्यून ते पुरते। अधिक ते सरते’ करून घ्यावे, अशी श्रोत्यांना ते विनवणी करतात. संतांची स्तुती करताना ‘ चंद्रमे जे अलांछन। मार्तंड कीजे तापहीन’ अशी उत्तुंग कल्पना ते वापरतात. खरोखर इतक्या लहान वयात त्यांनी ज्या उपमा आणि दृष्टांत वापरून विषय स्पष्ट केला आहे ते पाहून मन थक्क होते.

ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर आपले जीवितकार्य आता संपले आहे, असे समजून त्यांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. तो प्रसंग तर हदयद्रावक व मन हेलावणारा होता. त्यामुळे समकालीन सर्व संतांच्या जीवनात मोठी पोकळ्ठी निर्माण झाली. संत नामदेव त्याचे वर्णन करतात:

नामा म्हणे आता लोपला दिनकर

बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ।

आधुनिक कवींनासुद्धा या प्रसंगातले कारुण्य, उदात्तता जाणवली आहे. कवी बा. भ. बोरकर म्हणतात.

12. ज्ञानदेव गेले तेक्हा कोसळली भिंत

वेद झाले रानभरी। गोंधक्ले संत।

आजही अरुण कोल्हटकरांसारखा कवी ज्ञानदेवांच्या समाधीजवळ जातो, तेव्हा त्याचा पाय तिथून निघत नाही.

असे हे ज्ञानदेव चांगदेवांसारख्या योग्याला पत्र पाठवून त्यांचे अज्ञान दूर करणारे, जड समाजाची भिंत चालविणारे, उपेक्षा करणाज्या समाजासाठीच पसायदान मागणारे आदि वयाच्या विसाव्या वर्षीच संजीवन समाधी घेणारे. त्यांचे कार्यकर्तृत्व पाहून मन विस्मित होते. ते संतश्रेष्ठ होते याबद्दल मनात कोणताही संशय उरत नाही.

३. पाणी: एक संपत्ती

“ पाणी पाणी पाणी आणि पाणी पाणी पाणी पाण्याविना दाही दिशा आम्ही अनवाणी।” “एक हजार फूट खोल दरीतून रात्री-अपरात्री महिलांवर पाणी भरण्याची वेळ’, ‘नळ्यवरील मारामारीचे खुनात पर्यवसान’, ‘पाण्यासाठी मोठ्या रांगा’ अशा बातम्या एप्रिल, मे महिन्यात नेहमीच वाचायला मिळतात. पावसाळ्यात कुठे-कुठे अतिवृष्टी होऊन माणसं मरणं आणि पुरामुळे शेतीचं नुकसान होणं आणि उन्हाक्यात कोरडा दुष्काळ पडणं हे आपण बारंबार अनुभवतो.
परंतु त्यापासून काही बोध घेत नाही. आज मात्र या प्रश्नाचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. भूगर्भशास्त्रज्ञांचा असा इशारा आहे की, आजपर्यतची युद्ध संपत्ती स्त्री आणि धर्म यांच्यासाठी झाली, आता ती पाण्यासाठी होतील.

‘पाणी’ ही पृथ्वीतलावरची मोठी संपत्ती आहे. माणूस पैसा, घर आणि दागदागिने ही संपत्ती शक्य असेल तेक्हा मिळवितो, साठवितो आणि जपून वापरतो. त्याप्रमाणे पाणीसुद्धा उपलब्ध असेल तेन्का साठविलं पाहिजे आणि काटकसरीने वापरलं पाहिजे. कारण माणूस अन्नाशिवाय कित्येक दिवस जगू शकेल. पण पाण्याशिवाय मात्र तसा जगू शकणार नाही. जीवाच्या धारणेसाठी पाण्याचं महत्त्व अनन्य असं आहे. म्हणून पाण्याचं दुसरं नाव ‘जीवन’ असं आहे. पाण्यामुळेच सर्व वनस्पतीसृष्टी आहे आणि त्यामुळे जीवसृष्टी आहे. नद्यांना आपण लोकमाता म्हणतो. याचं कारण मातेप्रमाणे त्या जीवसृष्टीचं पोषण करतात. जगातल्या सर्व संस्कृती नदीकाठीच पोसल्या गेल्या. पंचमहाभूतांपैकी एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे पाणी. आपल्या संस्कृतीत ते देवतारूप मानलं जातं. समुद, नदी, विहीर, ओढा आणि झरा असं तिचं कोणतंही महान किंवा लघुतम रूप असो, ते आपल्याला पूजनीय असतं. तहानेल्याला पाणी देणं हा आपण धर्मांचा एक भाग मानतो. तहान भागविण्यासाठी शेतीसाठी, स्वच्छतेसाठी हरघडी आपल्याला पाणी लागतं. म्हणून ते विपुल प्रमाणात हवं आणि तसं ते होतंही. आपल्या भारतभूमीच्या वैभवाचं गुणगान करताना ती सुफलाम् आणि सुजलाम् आहे, असं बंकीमचंद्रानी म्हटलंय. त्यातूनही पाण्याची संपत्ती किती मोठी आहे हे कळतं. आपल्या ऋषीमुनीना पाण्याचं हे महत्त्व चांगलंच कळलं होतं. म्हणून त्यांनी नद्यांवर स्तोत्रं रचून तिची स्तुती केली. शंकराचार्यांच्या ‘गंगालहरी’ पासून कवी चंद्रशेखरांच्या ‘गोदागौरव’ पर्यंत नद्या साहित्याच्या वाटचालीत अनेक वेळा काव्याचा विषय ठरल्या आहेत.

कारण पाणी जसं जीवनतत्व आहे तसं ते साँदर्यतत्वही आहे.

‘ हिरवळ आणि पाणी तेथे सुचती मला गाणी’

असं बालकवी म्हणत. त्यातलं मर्मही हेच आहे. पाणी सत्य, शिव आणि सुंदरही आहे. पाण्याशिवाय जगणं ही कल्पनाही आपण करू शकत नाही. परंतु व्यवहारात वागताना आपल्यापैकी बरेच लोक (कदाचित आपण स्वतःसुद्ध) पाण्यासंबंधी बेफिकीर असतो. कपडे धुण्यासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी वापरतो. सार्वजनिक नळ नेहमी गळत असतात. बादली भरून गेली तरी वाहत असतात. पिण्यासाठी आपण पेलाभर पाणी घेतो. पण निम्मंच पाणी पितो, निम्मं ओतून देतो. तेच पाणी झाडाच्या कुंडीत घालावं, असा विचार आपण करीत नाही, पाणी रोज शिळं होतं, अशी आपली ठाम कल्पना, म्हणून कालचं पाणी आज ओतून टाकतो आणि नवं भरतो. मिनरल वॉटरसाठी जमिनीच्या पोटातल्या पाण्याचा उपसा प्रचंड प्रमाणावर करतो.

एकीकडे प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाल्यामुले पावसाची अनियमितता, असमतोल आणि दुसरीकडे जमिनीतून सतत पाणी उपसणं यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी युद्धं होतील या भाकिताच्या आपण जवळ-जवळ जात आहोत. लोकसंख्या वाढल्यामुळे जंगलं

तोडून माणसं राहायला लागली आणि वर फर्निंचरसाठी पुन्हा मोठी वृक्षतोड सुरू झाली. त्यामुळे झाडांमुळे ढग अडविण्याच्या क्रियेत अडथळ्ग झाला आणि निसर्गाचा समतोल ढव् लागला. त्यात शक्य असेल तिथून जमिनीतून पाणी उपसण्याच्या हावरेपणामुळे ही संपत्ती बेसुमार खर्च होऊ लागली.

राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पावसाचा पडलेला थेंबन्थैंब खड्ड्यात साठवून पुनर्भरण करणारे राजेंद्र सिंहजी किंवा ‘उदकाचिये आर्ती’ लिहिणारे महाराष्ट्रातले मिलिंद बोकिल यांच्या पाण्याविषयी जागृती निर्माण करणाज्या चळवळ्ठी सुरू आहेत. पण त्या अजून व्यापक रूप घेत नाहीत. पावसाळ्याचं पाणी पुरतंय म्हणून आपण सुस्त, निवांत आहोत. पण हीच खरी वेळ आहे. पुढच्या पिढीसाठी संचय करण्याची, संपत्तीसारखं पाणी जपून वापरण्याची, नाही तर तहान लागल्यावर कितीही विहिरी खणल्या तरी त्या कोरड्या ठणठणीत असतील आणि सर्वांच्याच तोंडचं पाणी पळेल, हे प्रत्येकाला समजायला हवं.

13. ४.माझे पहिले भाषण

“शतेषु जायते शूरः। सहस्रेषुच पंडित:

वक्तादशसहम्रेषु। दाताभवतिवानवा।”

या सुभाषितामधलं ‘वक्ता दशसहस्रेणु’ हे सत्य मला पटलं, तो दिवस मला आजही आठवतो. आपण कोणीतरी खास, वेगळे आहोत, असं समजण्याचे कॉलेजचे ते फुलपंखी दिवस होते. आपल्यातल्या गुणांच प्रदर्शन करून दुसन्यावर इंप्रेशन मारण्यात धन्यता वाटायची. एक दिवस आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची सूचना शोकेसमध्ये लागली आणि सगक्या मैत्रिणींनी मला स्पर्धेत भाग घ्यायचा आग्रह केला. कोणी मनापासून तर कोणी बघू या आता काय उजेड पाडते ते, अशा भावनेतून! एरवी मी त्यांना दाद दिली नसती. पण खुद्ध शिक्षकही आग्रह करू लागले. चांगले बोला, धाडस करा, मागे राहू नका, मी मदत करती असं परोपरीने सांगू लागले आणि फुगा हळ्बूहूू मोठा होक लागला. खरं म्हणजे कॉलेजतर्फें दोन-तीन नावं पाठवायची होती आणि कोणीच भाग घ्यायला तयार नव्हतं, म्हणून मला सरांचा आग्रह चालला होता. पण हे उशिरा समजलं.

भाग घेतला, नाव पाठवलं, तयारी सुरू झाली. कागदावरचं भाषण छानच तयार झालं होतं. छोट्याशा कथेने सुरुवात, योग्य वेळ्ठी विषयप्रवेश, वातावरणनिर्मिती, सुभाषित आणि कवितांच्या ओळ्ठींची पेरणी, विषय स्पष्ट करण्यासाठी निरनिराळ्ठी उदाहरणं सारं काही झकास जमलं होतं. मी ते पुनःपुन्हा वाचत होते. जवळजवळ पाठ करून टाकलं होतं. चार-पाच वेळ्ठ मैत्रिणींसमोर न पाहता भाषण करूनही दाखवलं होतं. त्यांच्या सूचना लक्षात घेतल्या होत्या. सरांनीही ओ. के. म्हटलं.

स्पर्धेचा दिवस उजाडला. तयारी झाली तरी थोडी धाकधूक वाटतच होती. आजपर्यत मी वर्गपिक्षा मोठ्या समुदायासमोर कधी बोलले नक्हते. स्पर्धा सुरू झाली. माइया आधीच्या वक्त्यांच्या बोलण्याकडे माझं मुळ्ठीच लक्ष नव्हतं. माइयाच भाषणाची उजळणी मी मनातल्या मनात करत होते. इतक्यात माझं नाव पुकारले गेलं. मी उठून व्यासपीठावर गेले. समोर पाहिलं. हॉल
खचाखच भरलेला होता. निरनिराळ्या कॉलेजचे स्पर्धक, त्यांचे शिक्षक, पालक, मित्र-मैत्रिणी! सभागृहात बसायला जागा नसल्याने बरेच लोक उभेही होते. एका बाजूला परीक्षक टेबलावर कागदज आणि पेन सरसावून बसले होते. एक जण वेळकडे लक्ष देणार होता.

मी सुरुवात केली. परीक्षकांचं गुणगान करून श्रोत्यांना शांतपणे ऐकण्याचं आवाहन केलं. खरं म्हणजे त्याची काहीच गरज नव्हती. सर्वजण शांतच होते. मी केष्हा एकदा बोलते आणि ते आम्ही ऐकतो, अशाच पवित्यात सारे जग होते आणि ती स्तब्धताच माइया अंगावर आली. हे इतके कान देऊन ऐकायला बसलेत आणि माझं चुकलं तर… या भयगंडाने मला ग्रासलं. मी माझा विषय सांगितला, पण पुढे मला काही बोलताच येईना, घशाला कोरड पडली. अंगातून उष्ण प्रवाह वाहायला लागला, हात-पाय थरथरू लागले, चेहरा अगदी असाहाय्य, केविलवाणा झाला, कुठूनही मला स्थिर उभं राहण्यासाठी शक्ती नव्हती. जवळच्या मैत्रिणी ‘बोल, पुढे बोल’ अशा खाणाखणणा करत होत्या. श्रोत्यांपैकीही कुणी गडबड करीत नव्हतं. कुणालाच माझी फजिती व्हावी असं वाटत नव्हतं. सगळे जण मला समजून घेण्याच्याच ‘मूड’ मध्ये होते. थोडं चुकलं तरी पुढे सुधारेल, म्हणून सगळेच धीर धरून शांत बसून होते. त्यांच्या या सहानुभूतीने मी आणखीन दीन झाले. पुन्हा एकदा विषयाचा उच्चार केला, पण त्यामुळे मला काहीसुद्धा आठवेना! श्रोत्यांची क्षमा मागून मी जागेवर येऊन बसले. पुढचं नाव उच्चारलं आणि स्पर्धा सुरू राहिली. मी मात्र शरमून मान खाली घालूनच बसले.

माइया या पहिल्या भाषणाने मला शिकवलं मात्र खूप! आज मी कितीही मोठ्या समुदायासमोर बोलू शकते. याचं कारण माझं पडलेलं पहिलं भाषणं. कारण त्यानंतरच मी माइयात मूलभूत सुधारणा केल्या. एक तर भाषण पाठ करायचं नाही असं मी ठरवलं. कारण पाठांतरामुळे एखादी ओळ विसरली की, पुढचं काहीच आठवेनासं होतं. भाषणाचे मुद्दे काढून त्यांचा क्रम लक्षात ठेवण्याची सवय मी लावून घेतली. सुभाषित, कवितेच्या ओळ्ठी लिहून जवळ ठेवल्या आणि विसरल्या तरी पाहता येतात, हे माइया लक्षात आलं. महत्त्वांच म्हणजे इकडे, तिकडे न बघता थेट श्रोत्यांकडे पाहून बोलण्याचा मी सराव केला. आधी जास्त लोकांसमोर बोलण्याची सवय केली. माईक योग्य अंतरावर ठेवणं, आवाजात चढ-उतार करणं हे तंत्रही मी शिकले आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे भाषण करताना समोर बसलेले जणू दगड आहेत, त्यांच्यापेक्षा मला खूप समजतं आहे, माइयाकडे त्यांना सांगण्यासारखं खूप आहे, असा थोडासा अहंगंड मनाशी बाळगायला मी सुरुवात केली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. साध्या, सोप्या शब्दांत बोललं तर श्रोत्यांना ते भावतं, हा अनुभव मला आला. योग्य गोष्ट, योग्य वेळी, योग्य शब्दांत, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने सांगणं महत्त्वाचं आहे हे माहीत झालं. मोठमोठ्या वक्त्यांची भाषण मी ऐकली. त्यांची पुस्तकं वाचली, भाषणाचं तंत्र आणि मंत्र सांगणारी पुस्तकही वाचली.

सर्व तयारीनिशी पुढच्या वर्षी मी स्पर्धेत उतरले आणि दिलेल्या वेळ्ठत अस्खलित भाषेत, प्रभावी भाषण केलं. श्रोत्यांमध्ये

मागच्या वर्षी हजर असलेले काही लोक होते. त्यांनी मला मिळ्यलेल्या पहिल्या नंबरचं कौतुक केले आणि वर्षभरात चांगली तयारी केली, हे आवर्जून सांगितलं. मी मात्र तयारीइतकंच माइया फसलेल्या पहिल्या प्रयलालाही माइया यशाचं श्रेय देते.

14. ५. वृद्धाश्रमांची आवश्यकता

आमच्या ओळखीतल्या एका वृद्ध बाईना शहरातील वृद्धाश्रमांची माहिती हवी होती. दिवसेंदिवस स्वतःचे करणे अवघड वाटू लागल्यामुले त्यांना वृद्धाश्रमात जायचे होते. मी वृद्धाश्रमांची माहिती मिळवायला सुरुवात केली आणि मला धक्का बसला. शहरातील अनेक वृद्धाश्रम पाहिले. सध्या कुठेच जागा नव्हती आणि बहुतेक वृद्धाश्रमांमध्ये प्रतीक्षा यादी होती. कधी जागा मिळेल हे निश्चित सांगता येत नव्हते.

अलीकडच्या काळात वृद्धाश्रमांची संख्या किती झपाट्याने वाढली आहे. पंचवीस-तीस वर्षापूर्वी ‘वृद्धाश्रम’ ही संकल्पना आपल्याकडे तशी नवी होती. आज शहरोशहरी आणि गावागावातून वृद्धाश्रम आहेत. या वृद्धाश्रमातील सगळ्या जागा भरल्या आहेत आणि कितीतरी वृद्ध आपल्याला कधी प्रवेश मिळेल याची वाट पाहत आहेत. वृद्धाश्रमांची आज एवढी गरज का वाटू लागली? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपले नातेसंबंध तपासून पाहायला हवेत. शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर संध्याकाळच्या सुमारास दृष्टी टाकली की आपल्याला वृद्ध स्त्री-पुरुषांच्या रांगाच्या रांगा तेथे बसलेल्या असतात. सार्वजनिक बागांमध्ये वृद्धांची संख्या मोठी दिसते. देवळ्यच्या कट्टयांवर वृद्ध स्त्री-पुरुष बसलेले दिसतात. इतकेच काय बससारख्या सार्वजनिक वाहनांमध्येही वृद्धांचे प्रमाण खूप वाढले आहे असे जाणवते. माणसाचे सरासरी आयुर्मान वाढले आहे. त्यामुळेच सत्तरी ओलांडलेले किंवा ऐंशीच्या पुढे वय असलेले अनेक स्त्री-पुरुषांना लाभलेले हे वाढीव आयुष्य सुखसमाधानाचे आहे का, हा खरा प्रश्न आहे, वाढते वृद्धाश्रम सांगतात की वृद्धांचे आयुष्य सुखाचे नाही. वृद्धत्वाच्या समस्येवरील तो एक वरवरचा उपाय आहे.

पूर्वीच्या काळी आपल्याकडे एकत्र कुंबंबद्धती होती. आबालवृद्ध मंडल्ठी एका घरात नांतद होती. एकत्र कुटुंबामुळे एकमेकांना आधार दिला जायचा. घरातील कामाचा भारही सर्वानी मिळून उचललेला असायचा. आज तशी परिस्थिती राहिली नाही. विशेषत: मध्यमवर्गीय माणसांची कुटुंबे विभक्त झाली. नोकरी-व्यवसायामुळे स्थित्यंतर झाले. पती, पत्ली आणि एक किंवा दोन मुले असे कुटुंब अस्तित्वात आले. वृद्ध व्यक्तींचे घरातील स्थान डळमळीत झाले. पैशाच्या मागे लागलेल्या, ऐहिक सुखापाठी धावणान्या तरुण पिढीला घरातील वृद्ध माणसे अडगळ वाटू लागली. वृद्धत्वाची समस्या प्रामुख्याने या प्रवृत्तीमुळे निर्माण झाली आहे. तरुण पिढी एवढी व्यवहारी आणि कोरडी बनत चालली आहे की मुलाने आई-वडिलांचे पवित्र नाते निकालात काढले आहे. आपली, मुले लहान असेपर्यत तरुण पिढीला गरज म्हणून वृद्ध आई-वडील लागतात पण ती मुले मोठी झाल्यावर
आपल्या आई-वडिलांचे घरातील वास्तव्य तरुण पिंढीला गैरसोईचे वाटू लागते. मातृ देवो भव, पितृ देवो भव किंवा ‘मातृदिन’ या गोष्टी केवळ बोलण्यापुरत्या राहिल्या आहेत. अर्थार्जन न करणारे, काम करण्याची शारीरिक क्षमता नसलेले वृद्ध आता तरुण पिढीला नकोसे झाले आहेत.

वृद्ध व्यक्तींना आधाराची गरज आहे. मायेची गरज आहे. दोन शब्दांनी कोणीतरी आपली विचारपूस करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. पण त्यांच्या या किमान अपेक्षा त्यांच्याच मुलांकडून पुन्या होताना दिसत नाहीत, तेव्हा त्यांना वृद्धा त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो. बन्याच वेळ्ठ तरुण पिढीच त्यांना हा रस्ता दाखविते. पुरेसे आर्थिक पाठबळ असूनही, स्वतःचा आणि पल्नीचा चरितार्थ चांगल्या प्रकारे चालविता येत असूनही केवळ घरातील तरुण मंडव्वीना आपण नकोसे झालो आहोत म्हणून काही वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो. ‘संध्याछाया’ या जयवंत दळवी यांच्या नाटकात वृद्धत्वाचे अनुकंपनीय चित्र रेखाटले आहे. या नाटकातील नाना आणि नानी माणसांच्या सहवासाचे आणि प्रेमाचे भुकेले आहेत. पण त्यांच्या मुलांकडून आणि इतरेजनांकडूनही त्यांची निराशा होते त्यामुळे त्यांना वैफल्य येते.

आजच्या बहुतांशी वृद्धांची ही अवस्था आहे. ज्यांच्याजवळ अर्थसंचय नाही, आयुष्यभर अर्थार्जन करूनही ज्यांनी म्हातारपणाची सोय केली नाही, अशा वृद्धांची अवस्था फारच कठीण आहे. ज्या मुलाबाळ्यांच्या विश्वासावर ते भविष्यकाळ्याबद्दल निशिंचत राहिले त्या विश्वासालाच तड़ा गेला आहे. तरुण पिढीजवळ आपल्या आई-वडिलांबद्दल जी कृतज्ञता हवी ती फारशी दिसत नाही. ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या वृद्धापकाळात त्यांच्या आधाराची काठी क्हायला हवी ते वृद्धांच्यावरच काठी उगारून त्यांना घराबाहेर काढू लागले आहेत.

वास्तविक आजच्या तरुण पिढीला हे भान हवे की काही वर्षानंतर आपणही वृद्ध होणार आहोत. कारण आज जो बाल आहे तो उद्या तरुण होणार, तरुण काही काळ्यनंतर वृद्ध होणार हा निसर्गक्रम आहे. पण तारुण्याच्या उन्मादात तरुण पिढी हे विसरत चालली आहे. त्याचा परिणाम म्हणून वृद्धांच्या समस्या वाढ़ चालल्या आहेत. त्यांच्या वाट्याला समाजाकड्न उपेक्षा येक लागली आहे. त्यांच्या दैनंदिन गरजा भागेनाशा झाल्या आहेत. दिवसेंदिवस वृद्धत्वाची समस्या उग्र रूप धारण करू लागली आहे.

नैतिक मूल्यांचा हास हे या समस्येचे महत्त्वाचे कारण आहे. कृतज्ञा, आदरभाव व सौजन्य या गोष्टी आपण विसरत चाललो आहोत. तरुण आणि वृद्ध यांच्यात सामंजस्य निर्माण झाले पाहिजे. तरुणांनी जसे वृद्धांना जपले पाहिजे तसे वृद्धांनी तरुणांना समजून घेतले पाहिजे. कधीतरी आपणही वृद्ध होणार आहोत एवढी जाणीव तरुण पिढीने मनात ठेवली तरी वृद्धत्वाची समस्या सौम्य होईल. वृद्धत्व अटळ आहे. पण आपल्या माणसांमध्ये राहिल्यावर ते बरेच सुसह्य होईल. मग वृद्धाश्रमांची फार आवश्यकता राहणार नाही.